Browsing Tag

Mythology

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर मनू भाकर म्हणाली, “मी भगवद्‌गीता वाचली, त्यामुळे मला…”

Manu Bhaker : मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकून भारताचा 12 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंततर मनूने सरबज्योत सिंगसह कांस्यपदक पटकावलं. स्वतंत्र भारतात मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली खेळाडू
Read More...

आता ‘या’ ठिकाणी होणार सीता मातेचे भव्य मंदिर, 50 एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय

Sita Temple | अयोध्येतील राम मंदिरानंतर, उत्तर बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात माता सीतेचे "भव्य मंदिर" बांधण्याची योजना आहे. सीतेची ही जन्मभूमी मानली जाते. बिहार सरकारने नवीन मंदिर बांधण्यासाठी सीतामढी येथील सध्याच्या मंदिराभोवती 50 एकर जमीन
Read More...

हनुमानावर रागावून बसलेत ‘या’ गावातील लोक, आजही त्याची पूजा करत नाहीत!

तुलसीदासांनी लिहिलेले रामचरित मानस, वाल्मिकींनी लिहिलेले रामायण यासह जगभरात आढळणाऱ्या प्रत्येक रामगाथेमध्ये हनुमानाने संजीवनी आणल्याची घटना आहे. द्रोणागिरी पर्वतावर पोहोचल्यावर हनुमानाला (Lord Hanuman) संजीवनी वनस्पती ओळखता आली नाही,
Read More...

Ganesh Chaturthi : गणपतीच्या पूजेत तुळशी का वाहत नाही? जाणून घ्या ही कथा!

Ganesh Chaturthi : सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची पूजा केली जात आहे. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सिंदूर आणि दुर्वा नक्कीच अर्पण करतात, सिंदूर हे मंगळाचे प्रतीक मानले जाते. अख्खी सुपारी, अख्खी हळद
Read More...

शंकर देवाच्या गळ्यातील नाग कोणता आहे? त्याचे महत्त्व काय? तो कुठे आढळतो?

Snake Around Lord Shiva's Neck : शंकर देवाच्या गळ्यात असलेल्या नागाबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. असे म्हटले जाते, की तो वासुकी नाग आहे, जो हिमालयात आढळतो. नाग ही सापांची एक विशेष प्रजाती आहे, जी दक्षिण पूर्व आशिया आणि भारताच्या काही
Read More...

Mahabharat : अर्जुनचं गांडीव धनुष्य का खास होतं? ‘या’ गोष्टी ऐकून चकित व्हाल!

Arjuna's Gandiva Dhanush In Mahabharat : महाभारताच्या महायुद्धात अर्जुनाने गांडीव धनुष्याने कौरवांच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून विजय मिळवला. या धनुष्यामुळेच त्या काळात सर्वजण अर्जुनाला महान धनुर्धर मानत होते. या धनुष्याचा कोणते गुणे होते,…
Read More...

रावणाच्या नाभीत अमृत कसं आलं? तो अमर कसा झाला? जाणून घ्या रहस्य!

Ravana Amrit : सर्वांच्या मान्यतेनुसार, रावणाच्या नाभीत अमृत होते, जोपर्यंत भगवान श्रीरामांनी रावणाच्या नाभीवर प्रहार केला नाही, तोपर्यंत रावणाचा मृत्यू होत नव्हता. पण रावणाच्या नाभीत अमृत कसे आले? त्याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक गुपिते या…
Read More...