Bharat Rice : फक्त 25 रुपये किलोने मिळणार तांदूळ, सरकारची मोठी घोषणा!
वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने आता स्वस्त डाळ आणि मैदा नंतर भारत ब्रँड (Bharat Brand) अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आटा आणि भारत डाळनंतर आता केंद्र सरकार!-->…
Read More...
Read More...